
गडचिरोलीत ‘Malaria Elimination Initiative’ सुरू: ‘२०३० पर्यंत मलेरियामुक्त महाराष्ट्र’ चे ध्येय
गडचिरोली जिल्ह्यात ‘मलेरिया निर्मूलन मोहीम’ (Malaria Elimination Initiative) सुरू झाली आहे. या मोहिमेचा उद्देश 2030 पर्यंत मलेरियामुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करणे आहे. तपासणी, उपचार आणि जनजागृतीवर भर देत ही मोहीम गावोगावी पोहोचत आहे.